
लग्न ( marriage) हा एखाद्याच्या आयुष्यातील फार महत्त्वाचा प्रसंग असतो. यावेळी भावी आयुष्यासाठी प्रचंड स्वप्ने रंगवली जातात. मात्र सध्या यूपीमध्ये लग्नानंतर एक धक्कदायक घटना घडली आहे. प्रताप आणि पुष्पा यांचे यूपी येथे लग्न झाले आणि दोघांचाही त्यांच्या हनिमूनच्या मध्यभागी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवारांबद्दल बोलताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली; नको तेच बोलले अन्..
या घटनेमुळे सर्वांचा धक्का बसला आहे. मधुचंद्राच्या दिवशी पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे मात्र तरीदेखील कुटुंबीयांना पोस्टमॉर्टम करण्याची इच्छा नव्हती. मात्र पोस्टमार्टम केल्यांनतर मृत्यूचे खरे कारण समजेल असे पोलिसांनी सांगितले यांनतर कुटुंबीयांनी पोस्टमॉर्टम करण्यासाठी होकार दिला.
जेथे शिवसेनेचा खासदार, ती जागा शिवसेनाच लढवणार; श्रीकांत शिंदे यांची माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह ज्या ठिकाणी पडला होता तेथे उलट्या झाल्या होत्या. त्यामुळे प्रथमदर्शनी हे अन्नातून विषबाधा झाल्याचे दिसत आहे. मात्र, पोस्टमॉर्टम होत असून, अहवालाच्या आधारे कारवाई केली जाईल. असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
मोठी बातमी! पुण्यामध्ये बैलगाडा शर्यती दरम्यान एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी