Jio ची ही सेवा झाली बंद? ग्राहकांना बसणार मोठा फटका!

जिओ ही स्वस्तात डाटा सेवा पुरवणारी नेटवर्क कंपनी म्हणून ओळखली जाते. अगदी कमी काळातच जिओने ग्राहकांना…

1000 इंजिनिअर्स तरुणांना मिळणार नोकरीची संधी; ‘या’ मोठ्या कंपनीने जाहीर केली भरती

सध्या ट्विटर, मेटा ,अमेझॉसह अनेक कंपन्यांनी नोकरी कपात सुरु केली आहे. यामुळे नोकरदारांवर नोकरी सुटण्याची टांगती…

आता महिला चालवणार राज्याचा कारभार? उद्धव ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत

मुंबई: उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये (Mumbai) एका कार्यक्रमात राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देणार असं विधान केलं आहे.…

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी ही काढणार संवाद यात्रा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसही (Nationalist Congress) देखील संवाद यात्रा काढणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी…

मोठी बातमी! ऊसाला मिळणार डिजिटल वजनकाटे

मागील काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना (Self-respecting Farmers Association) शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाली आहे. कारखानदार…

शिंदे-फडणवीस सरकार अखेर शेतकऱ्यांना पावले; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय

मागील काही दिवसांत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. शिंदे- फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे…

आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज; म्हणाले, “माध्यमांसमोर माझ्याशी चर्चा करून दाखवावी”

मुंबई : आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद आयोजित करून सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे…

चिखली येथे मंळगंगा युवा प्रतिष्ठान आयोजित भव्य फुलपीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

चिखली येथे मंळगंगा युवा प्रतिष्ठान आयोजित भव्य फुलपीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 21…

उदयनमहाराजांचा हल्लाबोल; म्हणाले,”… ही महाराजांची अवहेलना नाही का?”

शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आज राज्यात शिवप्रताप दिन उत्साहात साजरा झाला. या पार्श्वभूमीवर…

पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर

गेल्या काही वर्षांपासून ‘समृद्धी महामार्ग’ ( Samruddhi Mega Highway) हा राजकीय वर्तुळातील एक चर्चेचा मुद्दा होता.…