राज्य सरकारचा मोठा निर्णय! लवकरच राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरणार

मुंबई : राज्य सरकारने तरुणांच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतलाय. मागच्या दोन वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती…

Sambhaji Brigade: “माफी मागावी अन्यथा त्यांची खाज उतरविल्याशिवाय…”, संभाजी ब्रिगेडचा तानाजी सावंतांना गंभीर इशारा

मुंबई : “यांना आरक्षण पाहिजे, आता म्हणतात ओबीसी मधून पाहिजे, उद्या म्हणतील एस सी मधून पाहिजे”,…

व्हायरल व्हिडीओने फेमस झालेल्या अहमदनगरच्या शाळकरी मुलाला अजय-अतुलने दिली चित्रपटात गाण्याची संधी

मुंबई : गायन क्षेत्रातील अजय-अतुल (Ajay-Atul) ही जोडी लोकप्रिय जोडी आहे. ही जोडी सोशल मीडियावर त्यांच्या…

Bindas Kavya: “फक्त फॅन फॉलोअर्स वाढवून पैसे मिळवण्यासाठी…”,बिंदास काव्या बेपत्ता होण्यामागील खर सत्य आलं समोर

औरंगाबाद : औरंगाबादमधून मागच्या काही दिवसांपूर्वी यूट्यूबर ‘बिंदास काव्या’ (Bindas Kavya) बेपत्ता झाली होती. तिच्या अचानक…

मोठी बातमी! राज्यातील शिवभोजन थाळी योजना बंद होण्याची शक्यता

मुंबई : गोरगरिबांसाठी आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिवभोजन थाळी योजना बंद होण्याची शक्यता…

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! नवरात्रोत्सवानिमित्त राज्यात महिलांच्या आरोग्यासाठी विशेष अभियान

मुंबई : नवरात्र उत्सवाला आजपासून सुरवात झाली आहे. मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाचा कहर होता. मात्र यंदा…

कांद्यामुळे नाफेडला बसला मोठा फटका, ‘या’ जिल्ह्यातील कांदा सडला

नाशिक: नाशिक जिल्ह्याला कांद्याची पंढरी (Onion) म्हणून ओळखले जाते. दरम्यान सध्याच्या परिस्थितीत नाशिक जिल्ह्यात (Nashik) साठवणूक…

नोकरी शोधनाऱ्यांसाठी खुशखबर! ‘ही’ कंपनी करणार 9000 जागांची मेगाभरती

कोरोना काळात अनेक नागरिकांना (workers) कामावरून काढण्यात आले. तसेच अनेक मोठ मोठ्या कंपन्यांना टाळे लागले होते.…

अरे बापरे! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस उलटली, पाहा नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबई : सोमवारी सकाळी अंबरनाथमध्ये स्कूल बसचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी…

CNG आणि PNG च्या किमती 1 ऑक्टोबरपासून वाढणार? आतापर्यंतचा सर्वोच्च दर असणार

मुंबई : नैसर्गिक वायूचा वापर वीज, खते आणि वाहनांसाठी सीएनजी करण्यासाठी केला जातो. दरम्यान देशात तयार…